शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बस जळण्यामागील रहस्य कायम

By admin | Updated: December 14, 2015 02:11 IST

गोंदियावरून धापेवाडा मार्गे तिरोड्याला जाणाऱ्या तिरोडा आगाराच्या एसटी बसला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ...

इनव्हेस्टिगेशन : मध्यवर्ती कार्यालयातून अधिकाऱ्यांची चमूगोंदिया : गोंदियावरून धापेवाडा मार्गे तिरोड्याला जाणाऱ्या तिरोडा आगाराच्या एसटी बसला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रविवारी (दि.६) सायंकाळी ६ ते ७ वाजतादरम्यान अचानक आग लागली. मात्र बसला आग कशी लागली? याचे रहस्य अद्यापही कायम आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून दोन अधिकाऱ्यांची चमू आली. या चमूने आपला तपासही केला. मात्र घटनेमागील कारण ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपविणार असल्याने त्यांच्या तपासात काय निष्कर्ष निघाला, हे कळू शकले नाही. या चमूमध्ये नागपूर हिंगणा येथील कार्यशाळा अधीक्षक मधूकर सोनोने व अमरावती येथील यंत्रचालक अभियंता राजू अडोलकर यांचा समावेश आहे.एसटीच्या प्रत्येक बसमध्ये आग विझविणारे यंत्र असते. ज्या बसला आग लागली होती, त्या बसमध्येसुद्धा आग विझविणारे दोन यंत्र होते. मात्र चालकाला ते यंत्र हाताळता न आल्याने किंवा अग्निशमन यंत्र कसे चालवावे हे त्याला न समजल्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळू शकले नाही, असा प्राथमिक अंदाज एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ज्या बसला आग लागली, त्या बसच्या चालकाच्या सीटमागे वाहकाचा तिकीट ट्रे, टिफीन डबा आदी वस्तू ठेवल्या होत्या. सदर बस १२० किमी. चालली होती. त्यामुळे त्या वस्तू वायरच्या संपर्कात येवून वायर व वस्तूंच्या घर्षणामुळे ठिणगी उडाली व आग लागली. तसेच चालकाला आग विझविणाऱ्या यंत्रांना हाताळता न आल्यानेच आगीचा भडका उडून बस जळली व काही प्रवाशी जखमी झाले, असा प्राथमिक अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला आहे. मात्र इन्व्हेस्टिगेशन करणारी चमू आता आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणता अहवाल सादर करते, यावर कारणांची सत्यता अवलंबून आहे. (प्रतिनिधी)यंत्राची एका वर्षाची मुदतएसटीच्या प्रत्येक बसमध्ये आग विझविणारे यंत्र असतेच. आगारातून बस निघण्यापूर्वी बसमधील टूलकिटची नोंदणी रजिस्टरमध्ये होते. अग्निशमन यंत्राविणा बस नेणे नियमाविरूद्ध आहे. अग्निशमन यंत्र नसले तर आरटीओ पासिंगही होत नाही. नवीन बसमधील आग विझविणाऱ्या यंत्राची व्हॅलिडिटी दोन वर्षांची असते. तर जुन्या बसमधील यंत्राची मुदत एक वर्षाची असते. गोंदिया आगारासह भंडारा विभागातील आग विझविणाऱ्या यंत्रांमध्ये रिफील मार्च महिन्यातच करण्यात आली आहे. रिफीलसाठी एसटीच्या विभागस्तरावर निविदा काढल्या जातात. त्यानंतर संबंधित कंपन्यांना तसे टेंडर दिले जाते.