शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST

तिरोडा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमाने घातले आहे. अशात लॉकडाऊनमुळे उद्याेगधंदे सर्वच बंद आहेत. शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. ...

तिरोडा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमाने घातले आहे. अशात लॉकडाऊनमुळे उद्याेगधंदे सर्वच बंद आहेत. शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी माजी आ.विजय रहांगडाले यांनी केली आहे.

सद्यस्थितीत राज्यात कोविड १९ची दुसरी लाट सुरू असून, परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कडक लॉकडाऊनचे निर्देश दिले आहेत. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवरच आधारित आहे. या दोन्ही जिल्ह्यांत धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केले आहे. शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति ५० क्विंटलपर्यंत ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, धानाची विक्री करून चार महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्यापही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली असून, शेतकऱ्यांना त्वरित बोनस मिळाल्यास काेविड काळात आर्थिक कोंडी सोडविण्यास मदत होईल. त्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करावी, अशी मागणी आ.विजय रहांगडाले यांनी केली आहे.