शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन रुग्णांनी गावात फिरणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी या गावातील कोरोनाचा झालेला विस्फोट लक्षात घेवून तालुका प्रशासनाने आवागमन करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी या गावातील कोरोनाचा झालेला विस्फोट लक्षात घेवून तालुका प्रशासनाने आवागमन करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन संचारबंदी लागू केली आहे. तरीही दररोज वाढणारी कोरोना रुग्ण संख्या थांबत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांवर उपचार करता-करता आरोग्य विभाग हतबल झाले आहे. कोरोना रुग्ण वाढीला कारणीभूत असणारे होम क्वारंटाईन व्यक्ती कुणालाही न जुमानता दिवसातून पाच ते सहा वेळा घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे बोलल्या जात आहे.

वास्तविक होम क्वारंटाईन कोरोना बाधित रुग्णांनी १४ ते १७ दिवसापर्यंत सामान्य लोकांच्या संपर्कात येवू नये असे असतानाही होम क्वारंटाईन रुग्ण गावात फिरत असल्यामुळे अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना बाधीत रुग्ण साधारणत: १४ ते १७ दिवसापर्यंत सामान्य निरोगी व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतो.या बाबीकडे कोरोना बाधीत रुग्ण दुर्लक्ष करुन मला काहीच लक्षणे दिसत नाही. मला काहीच त्रास नाही, मी बरा आहे, नार्मल झालो आहे. असे सांगून पाच ते सहा वेळा दिवसातून घराबाहेर पडून कोरोनाचा संसर्ग वाढवित आहे. अशा व्यक्तींनी घरी राहूनच प्रशासनाला, आरोग्य विभागाला मदत केली पाहिजे. परिणामी कोरोनाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. कोरोना महामारीला कोणीही हलक्यात घेवू नये.

.......

सुजान नागरिक म्हणून सहकार्य करा

प्रशासन व आरोग्य विभाग त्यांच्या परीने पूर्ण ताकदीने रात्रदिवस काम करीत आहेत आपण उघड्या डोळ्यानी परिस्थिती पाहात आहोत. तरीही विनाकारण फिरण्याकडे अधिक लक्ष कृपया असे न करता होम क्वारंटाईन कोरोना बाधीत रुग्णांनी घरात राहून आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सुजाण नागरिक म्हणून प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे दिवसेंदिवस कोरोनाचा वाढणारा संसर्ग थांबविण्यासाठी मदत करणे आवश्यक झाले आहे. कोरोना बाधीत रुग्ण गावात विनाकारण फिरुन समाजासाठी आणि आपल्या कुटूंबासाठी देखील घातक ठरु पाहात आहेत. होम क्वारंटाईन व्यक्तीने सामाजिक जबाबदारी समजून बाहेर फिरणे टाळावे आपला होम क्वारंटाईन कालावधी घरात राहून पूर्ण करावा असे आवाहन गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यानी केले आहे.