शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज

By admin | Updated: April 23, 2016 01:41 IST

सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून यात वेळ, पैसा, इंधन अनेक प्रकारची बचत होते.

विजय रहांगडाले : हनुमान मंदिर ट्रस्टचा उपक्रम परसवाडा : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून यात वेळ, पैसा, इंधन अनेक प्रकारची बचत होते. यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावयाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले. हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. नाना पटोले, सभापती उषा किंदरले, सुनील पालांदूरकर, पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे, डॉ. योगेंद्र भगत, राधेलाल पटले, कैलास पटले, तुकाराम गोंधुळे, सरपंच लिला गोंधुले, सरपंच सुलक्ष्मी शामकुंवर, उपसरपंच मनीराम हिंगे, एच.आर. जमईवार, मुरलीदास गोंडाणे, नरेंद्र हिंगे, ग्रा.पं.सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, ट्रस्टचे पदाधिकारी, प्राचार्य प्रभाकर लोढे, प्रा. मुंडे, प्रा. कवाने, मुकेश भगत, संजय बैस, सलाम शेख उपस्थित होते.खा. पटोले यांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितले होते की सामूहिक विवाह करणे ही काळाची गरज भासणार व आज आपण त्यांच्या विचारांशी आत्मसात झाले व येणाऱ्या पुढील वर्षी आपण आपल्याकडून विवाह सोहळ्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च आपण व ट्रस्टकडून देण्याचे आश्वासन दिले. संचालन चिंटू मिश्रा यांनी केले. आभार डॉ.सोनेवाने यांनी मानले. सोहळ््यासाठी नरेंद्र हिंगे, गजानन ढबाले, सुरेश राऊत, कांतीलाल कडव, विलास शामकुंवर, लागडू ढबाले, सुभाष रहांगडाले, डॉ. सोनेवाने व गावकऱ्यांनी सहकार्य केले. या विवाह सोहळ््याला मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)सात जोडप्यांचे ‘शुभमंगल’या विवाह सोहळ््यात शास्त्रोक्त पद्धतीने सात जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले. तर मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी परिणयबद्ध झालेल्या मनिषा बाळु ठाकरे, सुनील अशोक राऊत, डुमेश्वरी काशीनाथ राऊत, सविता देवाजी सोनेवाने, रिता प्रेमलाल कडव, प्रिमा रविंद्र वानखेडे, पुष्पा लाडकू साकुरे, सविता कुकडे यांना शासनाच्या कन्यादान योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले.