शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

ग्रा.पं. निवडणुकीची काम करणारे कर्मचारी मताधिकारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच मतपत्रिका देऊन मताधिकार दिला जातो. तसेच निवडणूक संपताच त्यांनी केलेल्या कार्याचा मोबदलासुद्धा दिला जातो. ...

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच मतपत्रिका देऊन मताधिकार दिला जातो. तसेच निवडणूक संपताच त्यांनी केलेल्या कार्याचा मोबदलासुद्धा दिला जातो. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत असे होत नाही. निवडणुकीच्या सेवेत जे कर्मचारी असतात त्यांची मते संबंधित ग्रा.पं.मध्ये असल्यावर त्यांना वेळेवर मतपत्रिका देऊन आपला मताधिकार वापरण्याचा हक्क असतो. पण ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये यापासून त्यांना वंचित ठेवल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निधी नसल्याचे सांगितले. मताधिकाराबद्दल योग्य ती कारणे दिली नाही. यावरून असे स्पष्ट होत आहे की, निवडणूक यंत्रणा लोकसभा-विधानसभा निवडणुकीला महत्त्व देते पण महत्त्वाच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीला महत्त्व देत नाही. म्हणून मताधिकार व मोबदल्यापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.