शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अठरा पगडजातींच्या लोकांचे भाग्यविधाते शाहूराजे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST

अर्जुनी-मोरगाव : आरक्षणाचे जनक व रयतेचे राजे शाहू महाराज यांनी अस्पृश्य समाजातील लोकांना एकत्र आणले, भेदभाव दूर केला, ...

अर्जुनी-मोरगाव : आरक्षणाचे जनक व रयतेचे राजे शाहू महाराज यांनी अस्पृश्य समाजातील लोकांना एकत्र आणले, भेदभाव दूर केला, वसतिगृहात ठेवले, शिक्षणाचा अधिकारही दिला म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व आम्हीही अठरापगड समाजातील नागरिक राजे शाहू महाराजांचा वारसा घेऊनच उच्च विद्याविभूषित बनून पुढे जात आहोत, हे कोणी नाकारु शकत नाही. म्हणूनच दीनदुबळ्या समाजातील अठरापगड जातीतील लोकांचे भाग्यविधाते हे शाहू राजे आहेत, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.

शाहू महाराज यांच्या ऑनलाईन स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऑनलाईन अभिवादन कार्यक्रमाला गुरुदेव रामटेके, के. ए. रंगारी, रामटेके, सी. टी. तिरपुडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडी-बाराभाटी अंतर्गत परिवर्तनशील साहित्य महामंडळ आयोजित करण्यात आला. यात महाराष्ट्रातून अनेक नागरिक सहभागी झाले होते. ऑनलाईन अभिवादन कार्यक्रमाचे संचालन व आभार एस. बी.बोरकर यांनी केले.