शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

उड्डाण पुलाचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: September 16, 2015 02:28 IST

शहरात आणखी एका उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. परंतु या उड्डाण पुलाचे काम राज्य शासनाच्या बांधकाम विभागाजवळ पर्याप्त निधी नसल्यामुळे ठप्प पडले आहे.

रेल्वेला निधी अप्राप्त : अंडरग्राऊंड केबल हटविण्याचे काम रेल्वेने केले बंदगोंदिया : शहरात आणखी एका उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. परंतु या उड्डाण पुलाचे काम राज्य शासनाच्या बांधकाम विभागाजवळ पर्याप्त निधी नसल्यामुळे ठप्प पडले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे काम बंद आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेला निधी देणे गरजेचे होते. परंतु निधी न मिळाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने केबल हटविण्याचे आपले काम थांबविले आहे.शहराच्या हड्डीटोलीजवळ हा उड्डाण पूल बनविण्यात येत आहे. हा उड्डाण पूल तयार करण्याचा उद्देश म्हणजे या मार्गावर तिरोडा-बालाघाटच्या दिशांनी येणाऱ्या अवजड वाहनांना शहराच्या बाहेरूनच आमगाव व कोहमारा मार्गावर रवाना करणे व त्यामुळे अवजड वाहनांचा प्रवेश शहरात होणार नाही, असे आहे. त्यामुळे शहरात होणाऱ्या अपघातांच्या संख्येत कमी येईल व योग्य वेळी अवजड वाहने आपल्या ठिकाणी पोहोचू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या बांधकामासाठी राज्य शासनाने ३५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. प्रत्यक्षात ३० कोटी ५६ लाख ३० हजार ९५९ रूपयांचा करारनामा करण्यात आला आहे. करारनाम्यानुसार २४ महिन्यांत म्हणजे १६ मे २०१६ पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. बालाघाटच्या दिशेकडे ४४६ मीटर व कोहमाराच्या दिशेकडे ५४६ मीटर लांब मार्ग त्याअंतर्गत बनविण्यात येणार आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१४-१५ दरम्यान १७.१५ कोटी रूपये व आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ९.७४ कोटी रूपयांचे काम झाले आहे. आतापर्यंत २६.८९ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सन २०१५-१६ मध्ये ३.८८ कोटी रूपये खर्चाची तरतूद शासनाने केली आहे. मात्र २१ कोटी रूपयांची मागणी शासनाकडून करण्यात आली आहे. ज्या गतीने सदर कामाची सुरूवात झाली होती, त्यावरून लवकरच वेळेच्या आत काम पूर्ण होईल, असे अंदाज बांधले जात होते. परंतु शासनाने बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून काम थंडबस्त्यात असून आतापर्यंत काम सुरू होण्याची चिन्हेसुद्धा दिसून येत नाही. (प्रतिनिधी)