शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

शेतकऱ्यांना खरीपातील धानाच्या बोनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

केशोरी : शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून प्रति क्विटल ७०० रूपये प्रमाणे बोनस रक्कम मंजूर केली आहे. परंतु अजूनही ...

केशोरी : शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून प्रति क्विटल ७०० रूपये प्रमाणे बोनस रक्कम मंजूर केली आहे. परंतु अजूनही शासनाने बोनस रक्कम शेतकऱ्यांना प्रदान केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शासनाप्रती रोष असून खरीप हंगामातील विकलेल्या धानाचे बोनस केव्हा मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात उत्पादित केलेले धान पीक शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना विकले. शेतकऱ्यांनी विकलेल्या धानावर प्रति क्विंटल ७०० रूपये प्रमाणे शासनाने बोनस रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला होता. परंतु अजूनही मंजूर केलेली बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांच्या मनात रोष व्याप्त आहे. यावर्षी खरीप हंगाम येवून ठेपला असून या खरीप हंगामासाठी लागणारे बि-बियाणे, औषध, खते इत्यादी खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा असणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील बोनस रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर येत्या खरीपाचा खर्च भागविणे सहज शक्य होणार आहे. परंतु गेल्या वर्षीच्या खरीपातील बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तत्काळ बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.