शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:28 IST

कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले.

ठळक मुद्देवडेगाव केंद्रावरील प्रकार : शेतकरी हतबल, संबंधितांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. हा प्रकार येथील खरेदी-विक्री समितीच्या वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केद्रावर घडला. या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.प्राप्त माहितीनुसार, वडेगाव-रेल्वे येथे वडेगाव, कन्हाळगाव व घाटी पळसगाव येथील शेतकºयांचे धान खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकºयांनी शासकीय धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करावे. खासगी व्यापाºयांना विक्री करू नये असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार खुणे यांनी आपल्या शेतात उत्पादीत धान वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेले.सोबतच बिदान या वाणाचे धान आणखी काही शेतकºयांनी नेले. इतर शेतकºयांच्या धानाची मोजणी ग्रेडरने केली. मात्र खुणे यांच्या धानाची मोजणी केली नाही. जिल्हा विपणन अधिकारी व ख.वि.समितीचे व्यवस्थापक सुरेश गंथडे यांनी धान निकृष्ट दर्जाचे आहे, इतरत्र विक्रीची व्यवस्था करा असे खुणे यांना सांगीतले.शेतकºयांची यावर्षी परिस्थिती अत्यंत खराब आहे. अल्पवृष्टी, कीड व वादळाने धान नेस्तनाबूत केले. त्यामुळे धानाचा दर्जा खालावलेला आहे. अस्मानी संकटाने शेतकºयांना दगा दिला. मात्र आता हा धान विक्री होत नसल्याने बळीराजासमोर मोठे सुलतानी संकट उद्भवले आहे. युती सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे म्हटले जाते. मात्र शासकीय धान खरेदी केंद्राकडून धान खरेदी केली जात नाही. शेतकºयांनी आपली कैफीयत मांडायची कुणाकडे हा गंभीर प्रश्न आहे. याच धान खरेदी केंद्रावर काही शेतकºयांचे यापेक्षा निकृष्ट दर्जाचे धान खरेदी करण्यात आले. खरेदीत दुजाभाव केला जात असल्याचा खुणे यांचा आरोप आहे.आधीच जर्जर झालेल्या शेतकºयांनी स्वत:चे पैसे खर्च करून घरापासून अथवा शेतापासून तर धान खरेदी केंद्रापर्यंत वाहतुकीचा खर्च करायचा. नंतर ग्रेडरच्या सांगण्यावरून पैसे खर्च करून पुन्हा घरी परत घेऊन जायचे अथवा नाईलाजास्तव अल्पदरात व्यापाºयाला विकायचे या प्रकारामुळे खुणे यांना मनस्ताप झाला असून त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे.धान खरेदी करणाºया संस्थाच शेतकºयांना व्यापाºयाला धान विकण्यासाठी बाध्य करतात असा आरोप खुणे यांनी केला आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी व शासन शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध करून दाखवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.ग्रेडरची नियमबाह्य नियुक्तीधान खरेदी केंद्रांवर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील गे्रडरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या परिसरात उस, कापूस, कांदा, मका व द्राक्षांची लागवड होते. त्यांना धानाचे वाण काय समजणार असा सवाल खुणे यांनी केला आहे. धान खरेदी केंद्रांवर धान उत्पादक परिसरातीलच ग्रेडरची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापक गंथडे यांच्याशी चर्चा केली असता, ग्रेडर कोणत्या परिसरातील आहेत याची आपणास माहिती नसल्याचे सांगीतले. खुणे यांचे धान निकृष्ट दर्जाचे असल्याने अचानक दौºयावर असलेल्या जिल्हा विपणन अधिकाºयांनी खरेदी करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगीतले.