शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

By admin | Updated: March 29, 2015 01:44 IST

मागील तीन वर्षापासून कमी-जास्त पाऊस, धानावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता अवकाळी पाऊस व गारपिटीने कंबर मोडली आहे.

गोंदिया : मागील तीन वर्षापासून कमी-जास्त पाऊस, धानावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता अवकाळी पाऊस व गारपिटीने कंबर मोडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शासनाकडे केली आहे.असंख्य समस्यांशी लढणारा वर्ग जर कोणता असेल तर तो शेतकरी वर्ग आहे. शासनाच्या दुर्लक्षाची पर्वा न करता हा बळीराजा आपल्या कर्तव्याची जाण ठेवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी शासनाकडून मदतीची आस लावून बसला आहे, पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला त्याची जाण नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे धान, लाखोळी, तूर व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी मागासलेला आहे. लागवड खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे प्रमाण वाढत आहे.