शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

By admin | Updated: March 29, 2015 01:44 IST

मागील तीन वर्षापासून कमी-जास्त पाऊस, धानावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता अवकाळी पाऊस व गारपिटीने कंबर मोडली आहे.

गोंदिया : मागील तीन वर्षापासून कमी-जास्त पाऊस, धानावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता अवकाळी पाऊस व गारपिटीने कंबर मोडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शासनाकडे केली आहे.असंख्य समस्यांशी लढणारा वर्ग जर कोणता असेल तर तो शेतकरी वर्ग आहे. शासनाच्या दुर्लक्षाची पर्वा न करता हा बळीराजा आपल्या कर्तव्याची जाण ठेवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी शासनाकडून मदतीची आस लावून बसला आहे, पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला त्याची जाण नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे धान, लाखोळी, तूर व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी मागासलेला आहे. लागवड खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे प्रमाण वाढत आहे.