शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

By admin | Updated: March 29, 2015 01:44 IST

मागील तीन वर्षापासून कमी-जास्त पाऊस, धानावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता अवकाळी पाऊस व गारपिटीने कंबर मोडली आहे.

गोंदिया : मागील तीन वर्षापासून कमी-जास्त पाऊस, धानावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता अवकाळी पाऊस व गारपिटीने कंबर मोडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शासनाकडे केली आहे.असंख्य समस्यांशी लढणारा वर्ग जर कोणता असेल तर तो शेतकरी वर्ग आहे. शासनाच्या दुर्लक्षाची पर्वा न करता हा बळीराजा आपल्या कर्तव्याची जाण ठेवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी शासनाकडून मदतीची आस लावून बसला आहे, पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला त्याची जाण नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे धान, लाखोळी, तूर व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी मागासलेला आहे. लागवड खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे प्रमाण वाढत आहे.