शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कंत्राटी कर्मचारी नियुक्तीपासून वंचित

By admin | Updated: September 4, 2014 23:54 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनांतर्गत काम करणाऱ्या तांत्रीक अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची पाळी आली आहे.

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनांतर्गत काम करणाऱ्या तांत्रीक अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची पाळी आली आहे. सण २००७ पासून तांत्रीक अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर अनेकांना नियुक्त केले. त्यानंतर याच कर्मचाऱ्यांना १ मे २००१ पासून कार्यप्रारंभ आदेश बाह्यसंस्थेमार्फत दिले जात आहे. शासन निर्णय २०१० च्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात आले. त्यात अभियंता पदविकाधारक, कृषी पदविकाधारक यांना नियुक्ती देण्यात आली. परंतु आता पदविकाएवजी फक्त पदविधारक असे बाह्यसंस्थेचे म्हणणे आहे. परंतु शासन निर्णय क्रमांक मग्रारा रोहयो २०१०/प्र. क्र.७ रोहयो-१० अ दि. ५ एप्रिल २०११ या निर्णयाची अवहेलना होणार नाही. असे या शासन निर्णयात नमुद केले आहे. तांत्रीक अधिकारी यांना सामाजिक व भौगोलिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा तसेच कामाची गुणवत्ता व पुर्वानुभव लक्षात घेवून जाणकार उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने अट शिथील करावी. असे नमूद असतानाही पुर्वी काम करणाऱ्या तांत्रीक अधिकाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले. त्यांना काढण्याचे कसलेही पत्र नसताना वरिष्ठ अधिकारी व संस्थेमार्फत शासनाची दिशाभूल करुन त्यांना कामावरुन कमी केले आहे. तांत्रीक अधिकाऱ्यांवर उपासमारिची पाळी आली आहे.