शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचाराकडे नागरिकांचा कल

By admin | Updated: May 18, 2015 00:54 IST

वेद काळातील आयुर्वेद उपचाराकडे जिल्ह्यातील रूग्णांचा कल वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे.

गोंदिया : वेद काळातील आयुर्वेद उपचाराकडे जिल्ह्यातील रूग्णांचा कल वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. ब्रिटिश काळापूर्वी भारतात आयुर्वेद उपचार उच्च शिखरावर होता. मध्यंतरी लवकर गूण मिळत असल्याने अ‍ॅलोपॅथिक उपचारांवर रूग्णांचा भर वाढत गेला. परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत असल्याने जिल्ह्यात आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे रूग्णांचा कल पहावयास मिळत आहे. आयुर्वेद औषधी व उपचाराची वाढती मागणी लक्षात घेता शहरात आयुर्वेद औषधी उपलब्ध करून देणारी अनेक औषधी दुकाने आलीत. ग्रामीण रूग्णालयातील आयुर्वेद चिकित्सा कक्ष हे रूग्णांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पक्षाघात, हाडांचे दुखणे, भगंदर, बवासीर या सारख्या अनेक गंभीर आजारांवर यशस्वी उपचार आयुर्वेद पद्धतीने करण्यात येत आहेत.त्यासाठी पंचकर्म, स्नेहल स्वेदन, बस्ती, नस्य, तर्पण इत्यादी उपचार प्रक्रिया केल्या जातात. आयुर्वेद उपचाराबरोबरच हळू पण खोलवर आजार बरा करीत असलेल्या होमियोपॅथी औषधोपचार पद्धतीकडेही रूग्णांचा कल वाढत आहे. आयुर्वेद उपचार घेण्यासाठी दिवसेंदिवस कित्येक नागरिकांचा कल दवाखान्यांकडे दिसून येत आहेत. आजच्या आधुनिक काळात विविध मशीन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रूग्णांचा उपचार केला जातो. परंतु त्याचे दुष्परिणामही भयंकर होत असल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब वाढत आहे. आधुनिक काळात आयुर्वेदातही भरपूर संशोधन झाले असून ही पद्धती अधिकाधिक विकसित होत आहे. तर साबूदाण्याच्या गोळ््या ओळखली जाणारी होमियोपॅथीही आज फेमस झाली आहे. (प्रतिनिधी)