शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

छेडखानीचा गुन्हा पाठविला तडजोडीसाठी

By admin | Updated: August 24, 2015 01:44 IST

तरूणीला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याचे देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील समाजमन सुन्न करणारे प्रकरण सध्या गाजत आहे.

सालेकसा पोलिसांवर प्रश्नचिन्ह : आरोपी तंटामुक्त अध्यक्षाकडेच प्रकरण तडजोडीसाठीगोंदिया : तरूणीला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याचे देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील समाजमन सुन्न करणारे प्रकरण सध्या गाजत आहे. छेडखानीच्या प्रकरणाने वाढून हे रूप घेतल्याचे वास्तव आता पुढे येत आहे. छेडखानीसारख्या गंभीर गुन्ह्याला तंटामुक्त समितीकडे तडजोडीसाठी पाठविण्यात आल्याने ही घटना घडून एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी सन २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राज्यशासनाने अंमलात आणली. अनेक गावात उदभवणाऱ्या वादावर नियंत्रण या तंटामुक्त मोहीमेने आणले. परंतु गंभीर गुन्हे तंटामुक्त समितीला सोडवता येणार नाही ते गुन्हे न्यायालयातच चालतील असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. असे असतानाही सालेकसा पोलिसांनी छेडखानीच्या गंभीर गुन्ह्यात तक्रार नोंदवून न घेता तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडवून घेण्याचा सल्ला दिला.तंटामुक्त समितीला अदखलपात्र व क्षुल्लक वाद आपसी समझोत्यातून सोडविण्यास शासनाने संमती दिली. मात्र सालेकसा पोलिसांनी छेडखानीच्या या गंभीर गुन्ह्याला क्षुल्लक समजून ज्याने छेड काढली त्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकडेच ते प्रकरण तडजोडीसाठी पाठविले. ज्याच्यावर छेडखानीचा आरोप आहे त्याच्याच समितीत ते प्रकरण तडजोड करताना तक्रारदारावर दबाव आणला गेला असावा. आता काही करणार नाही, तिला काही झाल्यास मी जबाबदार राहील असे शंभर रूपयाच्या मुद्रांकावर त्याने लिहून दिले. परंतु प्रकरण तडजोड झाल्यानंतरही कुणी माझे काय बिघडवले असा ओरडत तो आरोपी गावात फिरत असे, असे मुलीचे मामा अनिल वानखेडे म्हणतात. पोलिसांनी वेळीच गुन्हा नोंदवून कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता. मात्र हलगर्जीपणा करण्यात आला व त्या निष्पाप तरूणीचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद का केली?आरती बारसे हिला जाळून तिचा मृतदेह विहिरीत टाकला गेला. सुरूवातीला पोलिसांना साक्षीदार मिळाले नसावे मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हा खून असल्याचे सहज कळू शकत होते. आरोपी कोण व घटना कशी झाली या नंतरच्या बाबी होत्या. परंतु जळालेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळतो, ओढणी टेबलावर असते, रॉकेलची डबकी तिथेच पडून होती. असे अनेक पुरावे तेथेच होते तर पोलिसांनी त्या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद का? असे बोलले जात आहे.