शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजप सरकारची कर्जमाफी ‘फसवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:56 IST

राज्य सरकारने कर्जमाफीला शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे नाव देवून मोठ-मोठ्या गोष्टी केल्या. मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक अटी लावल्या. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे भाजप सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : लोधीटोला येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने कर्जमाफीला शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे नाव देवून मोठ-मोठ्या गोष्टी केल्या. मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक अटी लावल्या. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे भाजप सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.तालुक्यातील ग्राम लोधीटोला (घिवारी) येथील सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, रमेश लिल्हारे, विमल नागपुरे, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, प्रमिला करचाल, अनिल मते, ओमप्रकाश भक्तवर्ती, निता पटले, विद्या टेंभरे, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, योगराज उपराडे, स्नेहा गौतम, विद्या भालाधरे, जगतराय बिसेन, राजेश कटरे, सुनिता नागपुरे, ममता लिल्हारे, रजनी ठाकरे, मनिराम गराडे, शामराव लिल्हारे, फत्तेलाल हनवते, तिलकचंद येळे, प्रतिभा लिल्हारे, चैनलाल रणगिरे, काशिराम सुलाखे, गेसलाल लिल्हारे उपस्थित होते. या वेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, विधानसभा क्षेत्रातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांवर आमदार अग्रवाल यांनी स्थायी स्वरुपात तोडगा काढला असल्याचे सांगितले.