शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बाबासाहेबांच्या संविधानामुळेच सामान्य माणूस मोठा

By admin | Updated: January 21, 2017 00:24 IST

भारतीय सर्व घटकातील लोकांना समान संधी व समाान अधिकार मिळावे, त्यांचा सर्वच स्तरातून विकास व्हावा,

संजय पुराम : आंतरराष्ट्रीय धम्म संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम आमगाव : भारतीय सर्व घटकातील लोकांना समान संधी व समाान अधिकार मिळावे, त्यांचा सर्वच स्तरातून विकास व्हावा, या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला आदर्श संविधान दिले. त्यांचे उदाहरण म्हणून मी एक आमदार म्हणून आपणापुढे उभा आहे. मी आमदार होणे यात माझे काहीही नसून ही बाबासाहेबांच्या संविधानाची पुण्याई आहे. बाबासाहेबांनी या देशाला आदर्श घटना देऊन फार मोठे उपकार केले. याची जाणीव प्रत्येक व्यक्तीने ठेवली पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या माणसाची प्रगती निश्चित असून त्यांच्या संविधानानेच या देशातील सामान्य माणूस मोठा होऊ शकतो. असे सांगून आपल्या विकास निधीतून धम्मगिरी पर्यटन स्थळ विकासासाठी दहा लाख रुपये विकासनिधीची घोषणा आमदार संजय पुराम यांनी केले. येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्या वतीने आयोजित १४ जानेवारीला आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप बन्सोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, माजी आ. केशवराव मानकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, समाजसेविका शारदा राजकुमार बडोले, जि.प. सदस्य विश्वजीत डोंगरे, सुखराम फुंडे, जिल्हा काँग्रेस महासचिव सहषराम कोरोटे, भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. येसूलाल उपराडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष धिरेशभाई पटेल, राकाँ तालुकाध्यक्ष प्रा. कमल बहेकार, सरपंच रिसामा निर्मला रामटेके, सरपंच कुंभारटोली सुनंदा येरणे, सरपंच बाम्हणी विद्या शिंगाडे, जिल्हा स्वयं सेवी सहकारी संस्था सचिव धनराज वैद्य, मनसे तालुकाध्यक्ष मुन्ना गौळी, कुंभारटोली उपसरपंच निखील मेश्राम, समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, सचिव यादव मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी या देशाचा या जिल्ह्याच्या विकास साधण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांनी चालणे गरजेचे आहे. कारण बुद्धाने जगाला मानवी कल्याणाचा मार्ग दाखविला तर बाबासाहेबांनी संविधान देऊन याच देशातील प्रत्येक माणसाला प्रगतीचे मार्ग खुले केले, असे विचार प्रतिपादन केले. या वेळी केशवराव मानकर, नरेश माहेश्वरी, शारदा राजकुमार बडोले, उषा मेंढे, विश्वजीत डोंगरे, सहषराम कोरोटे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिवंगत बोधनदास रामटेके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समितीचे सदस्य राकेश बोधनदास रामटेके यांच्या वतीने २०१६ मधील १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुरस्कार राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समितीचे अध्यक्ष शिवचरण श्ािंगाडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समितीच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक समितीचे संस्थापक सचिव यादव मेश्राम यांनी मांडले. संचालन समितीचे सदस्य राकेश रामटेके, रमण हुमे यांनी केले. आभार जनार्धन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी व समाजबांधवांनी सहकार्य केले. (तालुुका प्रतिनिधी)