शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

२७५ पर्यटकांनी केली जंगल सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे.

ठळक मुद्देनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : ५० हजार रूपयांचा मिळाला महसूल

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील ८ महिन्यापांसून बंद असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अखेर रविवारपासून (दि.१) पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. यामुळे पहिल्याच दिवशी सोमवारी तब्बल २७५ पर्यटकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलसफारी केली. यातून वन विभागाला ४९ हजार ५५० रूपयांचा महसूल मिळाला आहे.माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे.जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते.मात्र आता अनलॉक अंतर्गत सोमवारपासून (दि.१) प्रकल्पाला पर्यटनासाठी खुले करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी तब्बल २७३ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलसफारी केली.१० वर्षाखालील १० मुलांचा समावेशव्याघ्र प्रकल्पाला परवानगी दिली जात असतानाच १० वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्यात बदल करून १० वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, सोमवारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या २७५ पर्यटकांमध्ये १० वर्षाखालील १० मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. यावरून लहान मुलांनाही वन पर्यटनाची ओढ दिसून येत असून शासनाचा हा निर्णय लहान मुलांसाठी फायद्याचाच ठरल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.चोरखमारा गेटलाच पसंतीव्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले होताच सोमवारी २७३ पर्यटकांनी भेट दिली असून यासाठी ६४ वाहनांनी प्रकल्पात प्रवेश केला आहे. यात, सर्वाधिक १९ वाहनांनी चोरखमारा गेटने प्रवेश केला असून ८३ पर्यटकांचा त्यात समावेश आहे. यामुळे या गेटवरून १५ हजार २०० रूपयांचा महसूलही वन विभागाला मिळाला. हे बघता, चोरखमारा गेटलाच पर्यटक जास्त पसंती दाखवित असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्यNagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प