शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

१४४ कोटींचे धान उघड्यावर पडून

By admin | Updated: May 25, 2015 01:07 IST

आदिवासी दुर्गम क्षेत्रात बऱ्याच दिवसांपासून धान खदेरी केंद्रावर खुल्या जागेत पडून असलेल्या १४४ कोटी रुपये मुल्याच्या धानाकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देऊन...

देवरी : आदिवासी दुर्गम क्षेत्रात बऱ्याच दिवसांपासून धान खदेरी केंद्रावर खुल्या जागेत पडून असलेल्या १४४ कोटी रुपये मुल्याच्या धानाकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देऊन मिलिंग करीता धानाची उचल करावी, अशी मागणी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशीकचे संचालक भरतसींग दुधनाग यांनी केली आहे.आदिवासी विकास महामंडळ ही महाराष्ट्र शासनाची शासकीय समर्थन मुल्यावर धान खरेदी करणारी एजंसी आहे. महामंडळ ही दुर्गम आदिवासी क्षेत्रात गोदामाच्या अभावामुळे खुल्या मैदानात धानाची खरेदी करुन संग्रहण करीत असते. मागच्या दोन वर्षापुर्वी सुद्धा धानाची उचल व मिलिंग न झाल्याने २०० कोटी रुपयांच्या २० लाख क्विंटल नाधाची नासाडी झाली होती. त्या धानाचा कवडीमोल भावाने लिलाव करण्यात आला होता. जे फार हानीकारक सिद्ध झाले होते. धानाची मिलिंग व परीवहन दर कमी असल्यामुळे राईस मिलधारकांनी धानाची मिलिंग करण्यास नकार दिला आहे. केवळ दोन महिन्यांचे गोदाम भाडे मिळत असल्याने गोदामधारकसुद्धा गोदाम किरायाने देण्यास नकार देत आहेत. सध्याच्या वेळी गोंदिया, गडचिरोली व अहेरी या ठिकाणी एकूण सहा लक्ष क्विंटल खरीप हंगामाची व वर्तमान रबी हंगामाची खरेदी केलेले तीन लाख क्विंटल असे एकूण नऊ लाख क्विंटल धान शासकीय किमतीनुसार १४४ कोटी रुपयांचे असून ते खुल्या मैदानात असुरक्षित ठेवले आहे. मान्सून जवळ असल्याने पावसामुळे धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन धानाची उचल करुन गोदामात सुरक्षित ठेवावे किंवा मिलिंगकरिता पाठवावे, अशी मागणी अदिवासी महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांनी केली आहे. (प्रतिनिधी)