शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

१० व १२ वीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

बिरसी फाटा : कोरोना माहामारीमुळे राज्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे १० आणि १२ वीचा अभासक्रम अजूनही ...

बिरसी फाटा : कोरोना माहामारीमुळे राज्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे १० आणि १२ वीचा अभासक्रम अजूनही अपूर्ण आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने या दोन्ही परीक्षांचा ५० टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित मूल्यमापन पध्दतीने परीक्षा घ्याव्यात. विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट द्यावेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने काही लेखी परीक्षा घ्याव्यात. अथवा त्या रद्द कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे गुड्डू बोपचे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड यांच्याकडे केली.

कोरोनासारखे महाभंयकर संकट महाराष्ट्र व संपूर्ण जगात आले आहे. या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागले आहे. इंटरनेटमुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकले नाही. ग्रामीण भागात अवघा १ महिना शाळा सुरू झाली होती. पण तीसुध्दा कोरोनामुळे बंद झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसंदर्भात महत्त्वपूर्ण असलेली १२ व १० वीची परीक्षा अपूर्ण अभ्यास असताना कशी द्यावी, असा प्रश्न सवाल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पडला आहे. शिक्षणमंत्र्यांनी संबंधित बाबीवर गांर्भीयपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी बोपचे यांनी केली आहे.