शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

१४०० विद्यार्थी पदवी प्रवेशाविना

By admin | Updated: July 5, 2015 01:38 IST

महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.

वासुदेव पागी ल्ल पणजीमहाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.बारावीच्या परीक्षेनंतर विज्ञान, वाणिज्य व कला विभागाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्यामुळे महाविद्यालयांत राज्यात ५००हून अधिक मुले ही प्रवेशाविना राहिली होती. बारावीच्या पुरवणी परीक्षेनंतर त्यात ८७३ विद्यार्थ्यांची भर पडून ही संख्या १४००वर गेली आहे. त्यामुळे राज्यात महाविद्यालयीन प्रवेशाबाबत समस्या निर्माण झाली आहे.वाणिज्य व कला विभागात ही समस्या सर्वाधिक असून म्हापसा, पणजी, मडगाव, केपे या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मडगाव भागात अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे या भागात प्रवेशाची समस्या नाही; परंतु उर्वरित भागात कमी-अधिक प्रमाणात ती आहे. उच्च शिक्षण विभागाचे संचालक भास्कर नायक यांनी प्रवेशाची समस्या झाली, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यासाठी साधनसुविधा असलेल्या काही महाविद्यालयांना नवीन वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे; परंतु सर्वच महाविद्यालयांत अशा साधनसुविधा नसल्यामुळे वर्ग मंजूर करण्यासाठीही मर्यादा येत असल्याचे ते म्हणाले.पदवी अभ्यासक्रमाच्या एका वर्गात नियमानुसार जास्तीत जास्त ६० विद्यार्थी असू शकतात. त्यात किंचित बदल करून प्रत्येक वर्गात अतिरिक्त १० विद्यार्थी घेण्यासाठी मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव उच्च शिक्षण खात्याकडून गोवा विद्यापीठाकडे पाठविला असल्याची माहिती भास्कर नायक यांनी दिली. अद्याप या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे प्रवेशाची समस्या कायम आहे.