शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

‘निर्दोष’ गुन्हेगारांचा राज्यात सुकाळ

By admin | Updated: July 22, 2014 07:30 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजी राज्यात एका बाजूने खून, बलात्कार, घरफोड्या, दरोडे, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने जास्त गंभीर गोष्ट म्हणजे

सद्गुरू पाटील ल्ल पणजी राज्यात एका बाजूने खून, बलात्कार, घरफोड्या, दरोडे, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने जास्त गंभीर गोष्ट म्हणजे वार्षिक शेकडो गुन्हेगार मोकाट सुटू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत सर्वच पोलीस स्थानकांच्या कक्षेत झालेल्या गुन्ह्यांच्या तपासानंतर सुमारे ७५ टक्के गुन्ह्यांमधील व्यक्ती या न्यायालयात पुराव्यांअभावी निर्दोष सुटल्या आहेत. पोलीस यंत्रणेचे हे अपयश चव्हाट्यावर मांडणारा तपशील माहिती हक्क कायद्याखाली उपलब्ध झाला आहे. राज्यात दोन वर्षांत ९१ खून, १३८ बलात्कार, ४८ खुनी हल्ले, २६३ विनयभंग, ११२ सोनसाखळ्या पळविण्याच्या घटना, असे अनेक गुन्हे घडले आहेत. वाढत्या गुन्हेगारीची समस्या एका बाजूने असताना दुसऱ्या बाजूने खूपच मोठ्या संख्येने गुन्हेगार न्यायालयांमधून निर्दोष सुटू लागले असल्याचे पोलीस खात्यातूनच आरटीआयखाली मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खून, खुनी हल्ले, बलात्कार, चोऱ्या, दरोडे, हुंडा, घरफोड्या अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस सबळ पुरावे सादर करू शकले नसल्याने शेकडो गुन्हेगार निर्दोष सुटल्याचे आकडेवारी स्पष्ट करत आहे. प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कक्षेतील आकडेवारी ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.