शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

राज्यात संततधार; आजही मुसळधार शक्य

By admin | Updated: September 24, 2016 02:45 IST

पणजी : संततधार पावसाने गोव्यालाही झोडपून काढले असून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत.

पणजी : संततधार पावसाने गोव्यालाही झोडपून काढले असून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत. क्षणाचीही उसंत न घेता कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्या शनिवारीही काही भागांत मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून येणाऱ्या बसगाड्याही सकाळी गोव्यात पोहोचू शकल्या नाहीत. येथील वेधशाळेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अजून आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गोव्यासह कोकण आणि महाराष्ट्रात संततधार आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचेच आहेत. राजधानी पणजीत शुक्रवारी सकाळी ८.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत २३ मि.मी. पावसाची नोंद झाली. पणजीत दिवसभर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक मेटाकुटीला आले. रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकल्या. राज्यात काही अपघातही घडले. दोन दिवसांपूर्वीच अंजुणे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)