शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महसूलप्राप्तीत २५ टक्के घट!

By admin | Updated: March 5, 2015 01:32 IST

पणजी : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महसूलप्राप्तीबाबत जेवढे लक्ष्य सरकारने निर्धारित केले होते, त्या तुलनेत २५ टक्के घट

पणजी : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महसूलप्राप्तीबाबत जेवढे लक्ष्य सरकारने निर्धारित केले होते, त्या तुलनेत २५ टक्के घट आढळून आल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी सांगितले. येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आले होते. त्या वेळी पत्रकारांनी पार्सेकर यांच्याशी संपर्क साधून अर्थसंकल्पाची तयारी, नियोजित तरतुदी व महसूलप्राप्तीच्या विषयाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्प हा पूर्णपणे रोजगारनिर्मितीवर भर देणारा असेल. सध्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, त्याच सरकार पुढे नेईल. त्या योजना पुढे नेणे हे आव्हानात्मक असताना आणखी नव्या योजना तयार केल्या जाणार नाहीत. सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगारनिर्मिती करणे हीच एक मोठी कल्याणकारी योजना ठरेल. महसूलप्राप्तीसंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गतवर्षीच्या अर्थसंकल्पात जेवढी महसूलप्राप्ती दाखविली गेली होती, तेवढी झालेली नाही. कारण खनिज व्यवसाय बंद राहिला. खाण व्यवसाय सुरू न झाल्यामुळे याचा फटका स्वाभाविकपणे महसूलप्राप्तीला बसला. महसुलात २५ टक्क्यांची घट झाली, तरी चिंता करण्याचे कारण नाही. यापुढे खनिज खाणी निश्चितच सुरू होणार आहेत. (खास प्रतिनिधी)