शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

राजनाथ सिंह यांना मंत्रिमंडळातून काढा

By admin | Updated: November 27, 2015 01:29 IST

पणजी : भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

पणजी : भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना विनाविलंब मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी केली आहे. लोकसभेतील भाषणात राजनाथ यांनी ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल सवाल उपस्थित केला होता. ४२ व्या घटना दुरुस्तीतून हा शब्द आलेला आहे आणि त्याचा सर्रास गैरवापर केला जातो, असे राजनाथ यांनी म्हटले होते. राजनाथ यांनी मंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रपतींनी त्यांना त्वरित बडतर्फ करावे, अशीही मागणी नाईक यांनी केली. खासदारकीची आणि नंतर मंत्रिपदाची शपथ घेताना घटनेचा आदर व संरक्षण करीन, असे राजनाथ यांनी म्हटले होते, याकडे शांताराम यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)