शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

राजनाथ सिंह यांना मंत्रिमंडळातून काढा

By admin | Updated: November 27, 2015 01:29 IST

पणजी : भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

पणजी : भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना विनाविलंब मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी केली आहे. लोकसभेतील भाषणात राजनाथ यांनी ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल सवाल उपस्थित केला होता. ४२ व्या घटना दुरुस्तीतून हा शब्द आलेला आहे आणि त्याचा सर्रास गैरवापर केला जातो, असे राजनाथ यांनी म्हटले होते. राजनाथ यांनी मंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रपतींनी त्यांना त्वरित बडतर्फ करावे, अशीही मागणी नाईक यांनी केली. खासदारकीची आणि नंतर मंत्रिपदाची शपथ घेताना घटनेचा आदर व संरक्षण करीन, असे राजनाथ यांनी म्हटले होते, याकडे शांताराम यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)