शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

एक तृतीयांश गोवा अन्न सुरक्षेवर अवलंबून

By admin | Updated: September 9, 2016 20:53 IST

गोव्यात आता साडेपाच लाखांर्पयत पोहोचल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एक तृतीयांश गोवा या योजनेचा लाभार्थी ठरला आहे.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ९ - केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थीची संख्या गोव्यात आता साडेपाच लाखांर्पयत पोहोचल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत  एक तृतीयांश गोवा या योजनेचा लाभार्थी ठरला आहे. सरकारच्या अन्य योजनांपैकी राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्याकडून अंमलबजावणी करण्यात येणारी ही एकमेव मोठी योजना आहे. या योजनेचा लाभ 5 लाख 40 हजार लोकांना मिळत आहे. 
 
साधारण पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील साडेपाच लाख लोकांना या योजनेचा लाभ देण्यास नागरी पुरवठा खाते यशस्वी झाले आहे. राज्यातील महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे अंमलबजावणी करण्यात येणा:या गृहआधार योजनेचा सव्वा लाख महिलांना लाभ मिळत आहे. तर निराधार नागरिक, विधवा, अपंग, एचआयव्हीग्रस्त अशा घटकांसाठी असलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे दीड लाख लाभार्थी आहेत. तर लाडली लक्ष्मी योजनेचा काही हजार मुली व महिलांनी लाभ घेतला आहे.
 
तर नव्याने अंमलबजावणी करण्यात आलेल्या दीनदयाळ स्वास्थ विमा योजनेचा साधारण अडीच लाख लोकांना लाभ मिळणार आहे. आतार्पयत सुमारे दोन लाख लोकांनी या योजनेसाठी नावनोंदणी केली आहे. मात्र केंद्र सरकारची अन्न सुरक्षा योजना अशी एकमेव योजना आहे जी अत्यंत कमी कालावधीत एक तृतीयांश गोव्याला आपल्या कक्षेखाली आणणारी ठरली आहे. 
 
राज्यात सध्या 1 लाख 36 हजार 163 कुटुंबे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतात. दक्षिण गोव्यात 69919 तर उत्तर गोव्यात 66244 कुटुंबे या योजनेखाली आहेत. एकूण पाच लाख 40 हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. गेल्या दीड वर्षापासून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागरी सुरक्षा खाते काम करत आहे. रेशनकार्डाचे डिजिटलायङोशन, पडताळणी, बोगस रेशन कार्डे बाद ठरवणो किंवा नवीन रेशन कार्डे तयार करणो यापासूनची सगळी कामे या योजनेच्या प्रक्रिये अंतर्गत आली आहेत.
 
केंद्रात काँग्रेस प्रणीत आघाडी सरकार अधिकारावर असताना अन्न सुरक्षा कायदा संमत झाला होता. गोव्यात या कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला. मात्र उशिरा अंमलबजावणी सुरु झाली तरी ती निदरेष पद्धतीने व प्रभावीरित्या मार्गी लागली आहे.