शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

खनिज लिज नूतनीकरण धोक्यात

By admin | Updated: January 10, 2015 01:24 IST

वटहुकुमामुळे पेच : लिजांचा लिलाव करणे कायद्यानुसार बंधनकारक

पणजी : केंद्र सरकारने एमएमडीआर कायद्यात वटहुकुमाद्वारे केलेल्या दुरुस्तीमुळे राज्यातील खनिज व्यावसायिक पूर्णपणे चिंताग्रस्त बनले आहेत. एकूण ३१ लिज करारांसह ५२ लिजांचे नूतनीकरण त्यामुळे धोक्यात आले आहे. गोवा सरकारने लिज नूतनीकरण २0 वर्षांसाठी करून दिले आहे. मात्र, एमएमडीआर कायदा दुरुस्त करणाऱ्या वटहुकुमात केवळ पाच वर्षांचीच मुदत आहे. त्यामुळे खाण व्यावसायिकांसमोरील चिंता वाढली आहे. तसेच देशभरातील खनिज लिजांचा लिलाव करणे एमएमडीआर कायद्यात बंधनकारक केले गेल्याने गोवा सरकारने घाईगडबडीत केलेल्या ३१ लिज करारांचे काय होईल, असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या प्रश्नाचे उत्तर राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांकडे व सरकारकडेही सध्या नाही. या प्रतिनिधीने अ‍ॅडव्होकेट जनरल नाडकर्णी यांना विचारले असता, केंद्राचा वटहुकूम अगोदर वाचावा लागेल व त्यानंतरच गोव्यातील लिज नूतनीकरणाचे भवितव्य काय ते आपल्याला कळून येईल, असे ते म्हणाले. राष्ट्रपतींनी वटहुकुमावर अजून सही केलेली नाही, असा दावा काही खाण व्यावसायिक करत आहेत. पाचऐवजी पंधरा वर्षे खनिज व्यवसाय करू दिला जावा, अशी मागणी खाणमालकांनी चालविली आहे. राज्यातील ५२ लिजांचे सरकारने नूतनीकरण केले, तरी त्यापैकी ३१ करारांवरच सह्या झाल्या आहेत. खाणबंदी लागू झाली होती तेव्हा राज्यात ९० खाणी सुरू होत्या. ५२ लिज नूतनीकरण धोक्यात आल्याची चिन्हे आहेत. (खास प्रतिनिधी)