शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सासष्टीच्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणावर धूप; कोलवा बाणावली भागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 16:32 IST

झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांत वाढ

 

मडगाव: बदललेल्या पावसाच्या पॅटर्नचा फटका दक्षिण गोव्यातील किनारपट्ट्यानांही बसलेला असून सासष्टीच्या पट्ट्यातील किनारपट्टीचा बराच मोठा भाग समुद्राने आपल्या पोटात ओढून घेयल्याचे दिसून येऊ लागले आहे. यासंबंधी  स्थानिक मच्छिमारांना विचारल्यास , पावसात किनारपट्टी खचून जाणे हे जरी नित्याचे असले तरी यंदा हे प्रमाण बरेच मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सध्या समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर येऊन धडकू लागल्या असून त्यामुळे कोलवा, बाणावली, वारका या भागात किनारपट्टी बऱ्याच प्रमाणात खचून गेली आहे. या किनारपट्टीवरील झाडेही त्यामुळे उन्मळून पडू लागली आहेत. या किनाऱ्यावरील किमान 20 टक्के झाडी समुद्राच्या उदरात गेली असावी असा अंदाज स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केला. यावेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरुची झाडे आणि माड कोसळून पडण्याच्या घटना घडल्याचे या मच्छिमारांनी सांगितले. पर्यटन व्यावसायिकांनी वाळूचे पट्टे कापून टाकल्यामुळेही किनारपट्टीची धूप अधिकच वाढल्याचे त्यांनी सांगितले

टॅग्स :goaगोवा