शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

विज्ञान संमेलनामुळे ‘मेक इन इंडिया’ला चालना

By admin | Updated: February 11, 2015 02:11 IST

पणजी : कांपाल येथे झालेल्या भारतीय विज्ञान संमेलनात एकूण १ लाखाहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.

पणजी : कांपाल येथे झालेल्या भारतीय विज्ञान संमेलनात एकूण १ लाखाहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. त्यात ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला चालना देणारा हा उपक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारच्या साहाय्याने आयोजित केलेल्या या संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती संमेलनाचे आयोजन सचिव एच. बी. मेनन यांनी परिषदेत बोलताना दिली. देशी संशोधन आणि देशीनिर्मिती या तत्त्वावर अधिक भर देण्यात आलेल्या या संमेलनात देशीनिर्मितीचे प्रदर्शनही मांडले होते. विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे, हा त्यामागील उद्देश होता, असे गोडसे यांनी सांगितले. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेस चालना देणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सतीश शेट्ये, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सचिव जयंत सहस्त्रबुद्धे आणि विज्ञान भारतीच्या गोवा शाखेचे अध्यक्ष सुहास गोडसे उपस्थित होते. संमेलनस्थळी एकूण १९२ विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यात ११७ संस्थांच्या स्टॉलचा समावेश होता. केंद्रीय मंत्रालयाच्या १२ संस्था, गोवा सरकारच्या ४ संस्था आणि इतर २५ संस्थांनी भाग घेतला होता. विविध स्टॉल्समध्ये २० सॉफ्टवेअर कंपन्यांचे स्टॉल्स, २ रोबोटिक्स स्टॉल्स आणि इतर प्रकारच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित स्टॉल्स होते. (प्रतिनिधी)