शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गुगलकडून गोव्यात इंटरनेट क्रांती

By admin | Updated: August 30, 2016 19:29 IST

गुगल इंडियाने गोव्यात इंटरनेट क्रांती करण्याचे ठरविले असून त्यासाठी गुगल व गोवा सरकारने मिळून मंगळवारी समझोता करारावर सह्या केल्या.

ऑनलाइन लोकमत
 
पणजी, दि. 30 -  गुगल इंडियाने गोव्यात इंटरनेट क्रांती करण्याचे ठरविले असून त्यासाठी गुगल व गोवा सरकारने मिळून मंगळवारी समझोता करारावर सह्या केल्या. राज्यातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविणो व नववी ते बारावीर्पयतच्या विद्याथ्र्याना सुरक्षितपणो इंटरनेट कसा वापरणो याचे शिक्षण द्यावे असे लक्ष्य गुगल व राज्य सरकारने मिळून समोर ठेवले आहे.
राज्यातील सर्व लहान उद्योगांना ऑनलाईन आणले जाणार आहे. इंटरनेटवर त्यांना स्थान असेल. लघू व मध्यम स्वरुपाचे धंदे करणा:या व्यवसायिकांसाठी इंटरनेट सुरक्षा प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच सरकारच्या सर्व वेबसाईट्स मोबाईलफ्रेण्डली केल्या जातील, असे गुगलचे वरिष्ठ अधिकारी राजन आनंदन यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत जाहीर केले. 
गोव्याचा वैभवसंपन्न सांस्कृतिक वारसा जागतिक नकाशावर येईल. बीटेक,बीई आणि एमसीए अशा प्रकारचे अभ्यासक्रम शिकणा:या विद्याथ्र्यामध्ये अॅण्ड्रॉईड डेव्हलपर शिक्षण विकसित केले जाईल. गोव्यातील स्टार्टअप कम्युनिटीला पाठींबा दिला जाईल, असे आनंदन यांनी सांगितले. अतिशय वेगाच्या इंटरनेटचे अनेक फायदे असतात. दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर इंटरनेटचा वेग जेवढा आहे, तेवढा माङया कार्यालयात देखील नाही, असे आनंदन म्हणाले. 
8क् हजार विद्याथ्र्याना शिक्षण
राज्यातील 46क् सरकारी हायस्कुलमधील नववी ते बारावीच्या 8क् हजार विद्याथ्र्याना इंटरनेट सुरक्षा शिक्षण दिले जाईल. इंटरनेटचा सुरक्षितपणो वापर कसा करावा याविषयी विद्याथ्र्याना शिक्षित करताना हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमातच समाविष्ट केला जाणार आहे. सरकारने त्यासाठी मान्यता दिली आहे. तज्ज्ञांशी चर्चा व सल्लामसलत करून गुगलने तसा अभ्यासक्रम तयार केला आहे.
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी विचार मांडले. गोव्याला ज्या प्रमाणो पर्यटनासाठी ओळखले जाते, त्याचप्रमाणो आयटीसाठीही ओळखले जावे असा आमचा प्रयत्न आहे. गुगलशी झालेला करार हा मैलांचा दगड आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव, वरिष्ठ अधिकारी अमेय अभ्यंकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष नितीन कुंकळ्ळ्य़ेकर उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील नवी दालने गोव्यासाठी हा करार खुली करील, असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
(खास प्रतिनिधी)