शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

अपक्ष आमदारांना हवाय पक्षाचा आधार

By admin | Updated: May 21, 2015 01:26 IST

पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ

पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. निवडणुकीवेळी आपण एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाची वाट धरावी की, ‘थर्ड फ्रंट’च्या रूपात वेगळा राजकीय पक्ष जन्मास घालावा, याविषयी अपक्ष आमदारांमध्ये खल सुरू आहे.२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. शेवटच्या सहा महिन्यांत मोठे राजकीय नियोजन करता येत नाही. ते दिवस धावपळीचेच असतात. त्यामुळे आपली पुढील राजकीय रणनीती कशी असावी, याबाबत आताच नियोजन करावे लागत आहे. काही अपक्ष आमदारांच्या अलीकडे अनौपचारिक बैठका होत आहेत. तसेच विविध सोहळ्यांनिमित्त हे आमदार एकमेकाला भेटतात, तेव्हाही तिसरा राजकीय पर्याय निर्माण करूया, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यात होते. सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेसलाही कंटाळलेले जे मतदार आहेत, त्यांना जवळ करण्यासाठी ‘थर्ड फ्रंट’ हा पर्याय असल्याचे काही अपक्ष आमदारांचे पक्के मत बनले आहे. मात्र, एखादा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्यास व त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेल्याच एखाद्या तिसऱ्या राजकीय पक्षाची आपण कास धरून(पान २ वर)