शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

अपक्ष आमदारांना हवाय पक्षाचा आधार

By admin | Updated: May 21, 2015 01:26 IST

पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ

पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. निवडणुकीवेळी आपण एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाची वाट धरावी की, ‘थर्ड फ्रंट’च्या रूपात वेगळा राजकीय पक्ष जन्मास घालावा, याविषयी अपक्ष आमदारांमध्ये खल सुरू आहे.२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. शेवटच्या सहा महिन्यांत मोठे राजकीय नियोजन करता येत नाही. ते दिवस धावपळीचेच असतात. त्यामुळे आपली पुढील राजकीय रणनीती कशी असावी, याबाबत आताच नियोजन करावे लागत आहे. काही अपक्ष आमदारांच्या अलीकडे अनौपचारिक बैठका होत आहेत. तसेच विविध सोहळ्यांनिमित्त हे आमदार एकमेकाला भेटतात, तेव्हाही तिसरा राजकीय पर्याय निर्माण करूया, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यात होते. सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेसलाही कंटाळलेले जे मतदार आहेत, त्यांना जवळ करण्यासाठी ‘थर्ड फ्रंट’ हा पर्याय असल्याचे काही अपक्ष आमदारांचे पक्के मत बनले आहे. मात्र, एखादा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्यास व त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेल्याच एखाद्या तिसऱ्या राजकीय पक्षाची आपण कास धरून(पान २ वर)