शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

मी रस घेतला नाही, अन्यथा सरकार पाडणे शक्य होते : राणे

By admin | Updated: April 16, 2016 02:40 IST

पणजी : भाजप सरकारमध्ये असलेला असंतोष हा नवा नाही. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतानाही असंतोष होता आणि

पणजी : भाजप सरकारमध्ये असलेला असंतोष हा नवा नाही. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतानाही असंतोष होता आणि आताही त्याची प्रचीती येत आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह अन्य काहीजणांची वक्तव्ये पाहिल्यास ही गोष्ट कळून येतेच. मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपमधील असंतोषाला कधी प्रोत्साहन दिले नाही आणि खतपाणीही घातले नाही. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी माझे व्यक्तिगत स्तरावर खूप चांगले संबंध आहेत. मी कधीच त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नाही. मी त्याबाबत रस दाखवून पुढाकार घेतला असता तर गेल्या चार वर्षांत भाजपचे सरकार पाडणे कधीच शक्य झाले असते, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी शुक्रवारी सांगितले. आल्तिनो येथील खासगी निवासस्थानी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी राणे म्हणाले, की पार्सेकर यांना मी सहकार्य केले; पण विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात सरकारच्या काही चुकीच्या निर्णयांवर व गैरकारभारावरही मी कठोरपणे बोललो. विशेषत: भूसंपादन न करता कोमुनिदाद जमिनीतील व अन्य ठिकाणची घरे कायदेशीर करण्याचा सरकारचा विचार चुकीचा आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदा बंगलेही उभे राहात आहेत. प्रादेशिक आराखडाच अस्तित्वात नसल्याने बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. बेरोजगारांना भत्ता देण्याचे आश्वासन भाजपने २०१२ साली दिले होते; पण काहीच केले नाही. उलट खनिज खाणी बंद केल्या. आता सरकारला जाग आली व प्रादेशिक आराखडा तयार करण्याची भाषा सरकार करतेय. पण ते निवडणुकीपर्यंत होईल, असे वाटत नाही. (पान ७ वर)