शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

राज्यात त्रिशंकू विधानसभा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:38 IST

पणजी : विधानसभेच्या चाळीसही जागांचे निकाल काय लागू शकतात, याचा अंदाज

पणजी : विधानसभेच्या चाळीसही जागांचे निकाल काय लागू शकतात, याचा अंदाज गुरुवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून सर्वच राजकीय पक्षांना आला आहे. विधानसभा त्रिशंकूच असेल, असे स्पष्ट संकेत मिळू लागल्याने युतीच्या दृष्टीने जुळवाजुळव करण्यासाठी विविध नेत्यांची बोलणी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्ष आणि छोट्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांमध्ये मनोमीलनाच्या दृष्टीने संवाद सुरू झाला आहे.सत्ताधारी भाजपला किंवा विरोधी काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा संदेश बहुतांश एक्झिट पोलद्वारे गुरुवारी दिला गेला आहे. भाजपमधील उत्साह त्यामुळे वाढलेला आहे. मात्र, काँग्रेसचे नेते तसेच मगोप, गोवा फॉरवर्ड व युगोपचेही उमेदवार निरुत्साही झालेले नाहीत. भाजप किंवा काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल व कुणाचेही सरकार अधिकारावर आले तरी आपल्याला त्यात घुसण्याची संधी मिळेल, अशी स्वप्ने काही अपक्ष उमेदवार तसेच काही छोटे पक्ष रंगवत आहेत. गुरुवारी रात्रीपासून अपक्षांनी काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना भेटून बैठका घेणेही सुरू केले.निवडणूक निकाल जाहीर होताच, भाजप-मगोप युती पुन्हा अधिकारावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही संकेत मिळतात.ो पणजी : विधानसभेच्या चाळीसही जागांचे निकाल काय लागू शकतात, याचा अंदाज गुरुवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून सर्वच राजकीय पक्षांना आला आहे. विधानसभा त्रिशंकूच असेल, असे स्पष्ट संकेत मिळू लागल्याने युतीच्या दृष्टीने जुळवाजुळव करण्यासाठी विविध नेत्यांची बोलणी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्ष आणि छोट्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांमध्ये मनोमीलनाच्या दृष्टीने संवाद सुरू झाला आहे.सत्ताधारी भाजपला किंवा विरोधी काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा संदेश बहुतांश एक्झिट पोलद्वारे गुरुवारी दिला गेला आहे. भाजपमधील उत्साह त्यामुळे वाढलेला आहे. मात्र, काँग्रेसचे नेते तसेच मगोप, गोवा फॉरवर्ड व युगोपचेही उमेदवार निरुत्साही झालेले नाहीत. भाजप किंवा काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल व कुणाचेही सरकार अधिकारावर आले तरी आपल्याला त्यात घुसण्याची संधी मिळेल, अशी स्वप्ने काही अपक्ष उमेदवार तसेच काही छोटे पक्ष रंगवत आहेत. गुरुवारी रात्रीपासून अपक्षांनी काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना भेटून बैठका घेणेही सुरू केले.निवडणूक निकाल जाहीर होताच, भाजप-मगोप युती पुन्हा अधिकारावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही संकेत मिळतात.ो