शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गोमंतकीयांच्या नजरा केंद्राकडे

By admin | Updated: May 20, 2014 01:39 IST

पणजी : मतदारांनी भरभरून कौल दिल्याने भाजपला आता निवडणूक काळात लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे.

पणजी : मतदारांनी भरभरून कौल दिल्याने भाजपला आता निवडणूक काळात लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे. खाणबंदीची झळ पोचलेल्यांना खास पॅकेज, तसेच गोव्यातील जमिनी अबाधित राखण्यासाठी खास दर्जा ही दोन प्रमुख आश्वासने केंद्रातील मोदी सरकारला पूर्ण करावी लागणार आहेत. निवडणुकीपूर्वी दोन महिने आधी मेरशी येथे १२ जानेवारी रोजी झालेल्या विराट सभेत नरेंद्र मोदी यांनी गोव्याची अस्मिता जपण्यासाठी राज्याला खास दर्जा देणे आपल्याला मनापासून आवडेल. येथील जमिनी, अस्मिता, संस्कृती राखण्यासाठी खास दर्जाची मागणी आपण निश्चितपणे पूर्ण करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. खाणी सुरू करण्यासाठी काँग्रेसने काहीच केले नाही. येथील लोकांना बेरोजगार केले, असा आरोप मोदी यांनी केला होता. त्यानंतर स्थानिक नेत्यांनीही पक्षाचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्याचे उमेदवार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांच्या प्रचारातही खाणींचा प्रश्न मार्गी लावू आणि केंद्रातून मोठे पॅकेज आणू, असे आश्वासन दिले होते. खाणींवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे; परंतु झळग्रस्तांना केंद्राकडून मिळणार असलेल्या पॅकेजची आशा आहे. जमिनी परप्रांतियांना विकता येऊ नयेत यासाठी गोव्याला खास दर्जाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. गोव्यातील जनतेचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. (प्रतिनिधी)