शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

रशियनांसाठी गोवा सुरक्षितच!

By admin | Updated: November 30, 2015 02:04 IST

पणजी : रशियाने आपल्या नागरिकांना भारतात किंवा गोव्यात पर्यटनासाठी जाऊ नये; कारण ते असुरक्षित असल्याची

पणजी : रशियाने आपल्या नागरिकांना भारतात किंवा गोव्यात पर्यटनासाठी जाऊ नये; कारण ते असुरक्षित असल्याची अ‍ॅडव्हायझरी काढल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली. मात्र, सायंकाळी उशिरा येथील रशियन केंद्राच्या प्रमुखाने तसे काही नसल्याचे आणि भारताचे नाव सुरक्षित देशांच्या यादीतून वगळण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले. रशियन केंद्राच्या पणजी येथील प्रमुख एकातेरिना बेल्याकोवा यांनी भारताचे किंवा गोव्याचे नाव सुरक्षित देशांच्या यादीतून काढल्याचे आम्ही कोठेही निवेदन केलेले नाही, असे स्पष्ट केले. इजिप्त व तुर्कस्तानला काळ्या यादीत टाकल्यानंतर रशियाने अ‍ॅडव्हायझरीची सुधारित यादी जाहीर केली आहे. त्यानुसार भारत आणि विशेषत: गोव्याला वगळले आहे, असे वृत्त सकाळपासून पसरले. गेल्या काही वर्षांमध्ये गोव्याला भेट देणाऱ्या रशियन पर्यटकांचे प्रमाण ५0 टक्क्यांनी घटले आहे. या नवीन अ‍ॅडव्हायझरीमुळे रशियन पर्यटक बंद झाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, या शक्यतेमुळे पर्यटन खातेही धास्तावले. (प्रतिनिधी)