शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

उपोषणकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

पणजी : आंदोलक उपोषणकर्त्यांनी मनुष्यबळ विकास महामंडळातर्फेच अर्ज करून नोकऱ्या मिळवाव्यात. सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही,

पणजी : आंदोलक उपोषणकर्त्यांनी मनुष्यबळ विकास महामंडळातर्फेच अर्ज करून नोकऱ्या मिळवाव्यात. सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. आंदोलकांशी बोलण्याचा पर्याय सरकारने खुला ठेवलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात कोणाचेही हित नसल्याचे ते म्हणाले. उपोषणकर्ते सुरक्षा रक्षक हे खरे तर एप्लायमेंट रिक्रुटमेंट सोसायटीचे कर्मचारी आहेत त्यामुळे सरकार दखल घेणार नव्हते; परंतु कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने सरकारला हस्तक्षेप करावा लागत आहे. उपोषणकर्त्यांमध्ये सोसायटीचे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कर्मचारीही आहेत त्यांचा मुळीच विचार केला जाणार नाही. ज्यांनी सोसायटी अंतर्गत सेवा बजावली आहे, त्या सर्वांना महामंडळामार्फत टप्प्याटप्प्याने सेवेत घेतले जाईल. शैक्षणिक पात्रता, वयाची अट शिथिल सर्वांना संधी मिळावी म्हणून शैक्षणिक पात्रता इयत्ता आठवीऐवजी शिथिल करून इयत्ता सहावी करण्यात आली आहे. तसेच ३0 वर्षे वयाची अटही शिथिल करून ४0 वर्षे करण्यात आली आहे. असे असूनही आंदोलकांपैकी कोणी बाहेर उरत असेल तर शैक्षणिक पात्रता तसेच वय आणखीही शिथिल करण्याची सरकारची तयारी आहे. महामंडळातर्फे ५00 सुरक्षा रक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द झालेली आहे. याआधी सोसायटीतील २७१ जणांना सेवेत घेऊन तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. गरीबांबद्दल सरकार संवेदनशील आहे. गोमेकॉत सुरक्षेचे कं त्राट जी फोर कंपनीकडे होते तेव्हा ९५ टक्के सुरक्षा रक्षक परप्रांतीय होते. भाजप सरकार सत्तेवर येताच हे कंत्राट रद्द करून सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना संधी दिली. त्यांना नोकरीची सुरक्षा मिळावी यासाठीच महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ६५ मलेरिया कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले याचा उल्लेखही त्यांनी केला. दरम्यान, भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या कथित धमकीबद्दल विचारले असता तसे काही घडल्याचा त्यांनी इन्कार केला. तक्रार द्यायला दुसरा दिवस का उजाडावा लागला, असा उलट सवाल पार्सेकर यांनी केला. (प्रतिनिधी)