शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

खाणींमुळे साळावली, ओपा दूषित

By admin | Updated: July 24, 2014 01:27 IST

पणजी : साळावली तसेच ओपा प्रकल्पाचे पाणी खाणींमुळे दूषित होत असल्याने महालेखापालांनी अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. लोकांना शुद्ध पाणी पुरविण्याची

पणजी : साळावली तसेच ओपा प्रकल्पाचे पाणी खाणींमुळे दूषित होत असल्याने महालेखापालांनी अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. लोकांना शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी बांधकाम खात्याने घ्यावी, असे बजावण्यात आले असून त्याबाबत योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे. हा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर करण्यात आला. साळावली धरणाच्या पाण्यातील मँगनिज अंश ही बांधकाम खात्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे पाणी प्रदूषित होत आहे. पावसाळ््यात खनिज वाहून येते आणि पाण्यात मिसळते. यासंबंधी खाण संचालनालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये पाहणीही केली होती; परंतु त्याचा अहवाल महालेखापालांना दिलेला नाही. २००८ ते २०१३ या पाच वर्षांच्या काळात साळावलीच्या पाण्यात मँगनिजचे प्रमाण लक्षणीय आढळून आले. बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियमावलीनुसार शुद्धीकरण केलेल्या पाण्यात प्रति लिटर ०.०५ मिलिग्रॅम मॅँगनिज अंश स्वीकारार्ह आहे; परंतु हे प्रमाण प्रति लिटर ०.०९ मिलिग्रॅम ते 0.५ मिलिग्रॅमपर्यंत लक्षणीय आढळून आले. ते स्वीकारार्ह प्रमाणापेक्षा दहा पटींनी अधिक आहे. (प्रतिनिधी)