शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

ब्रिक्स परिषद खजुराहोमध्ये?; स्थळ बदलल्याने गोव्याला ठेंगा

By admin | Updated: June 28, 2016 03:39 IST

आठव्या ब्रिक्स परिषदेचे स्थळ केंद्र सरकारने बदलून ते मध्य प्रदेशातील खजुराहो येथे घेण्याचे निश्चित केल्याची माहिती हाती आली आहे.

पणजी : आॅक्टोबरमध्ये गोव्यात होऊ घातलेल्या आठव्या ब्रिक्स परिषदेचे स्थळ केंद्र सरकारने बदलून ते मध्य प्रदेशातील खजुराहो येथे घेण्याचे निश्चित केल्याची माहिती हाती आली आहे. येथील पर्यटन व्यवसायाला हा फार मोठा फटका मानला जात आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांची ही आंतरराष्ट्रीय परिषद गोव्यात व्हावी यासाठी दिल्लीत लॉबिंग करण्यास गोव्याचे नेते कमी पडले, हे यातून स्पष्ट होत आहे. केंद्रात संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांचे प्रयत्नही कमी पडले की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद गोव्यातील मोठा इव्हेंट ठरला असता. उपरोक्त देशांचे आठ हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. या परिषदेमुळे राज्यातील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासही मदत होणार होती. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही ही परिषद गोव्यासाठी मोठे वरदान ठरणार असल्याचे भाष्य केले होते. १५ आॅक्टोबरला या परिषदेचे उद्घाटन होणार होते. स्वराज यांचा निर्णय?केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी ब्रिक्स परिषद खजुराहो येथे नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मतदारसंघापासून हा भाग जवळच आहे. पंतप्रधान कार्यालयाने परिषद स्थळ बदलण्याचा निर्णय घेत २२ ते २३ जून दरम्यान घेतला. खजुराहो येथे ३१ आॅगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस परिषद घेण्याचे केंद्र सरकारने ठरवल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)