शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

राज्यात पाण्याची पर्यायी व्यवस्था

By admin | Updated: November 24, 2015 01:28 IST

डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा

डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कोठेही गंभीर झालेली नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी पणजी येथे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, की दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एक महिन्यासाठी तिळारीच्या पाण्याचा पुरवठा बंद होत असतो. त्या वेळी कालव्यांचे दुरुस्ती काम चालत असते. या वेळी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा थांबविला आहे. तिळारीचे पाणी हे चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पासाठी गरजेचे असते. तिळारीचे पाणी थांबल्यानंतर चांदेल प्रकल्पासाठी बाजूच्याच नदीचे पाणी खेचून घेण्यात आले. मात्र, अस्नोडासाठी तशी व्यवस्था झाली नव्हती. ती आता होत आहे. मुख्यमंत्री म्हणाले, की अस्नोडा प्रकल्पाची गरज ११० एमएलडी आहे; पण तेथील नदीतून फक्त ८० एमएलडी पाणी मिळते. यावर उपाय म्हणून आमठाणे-साळ येथील धरणातील पाणी अस्नोडा येथे आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याविषयी राज्यात कोठे विदारक स्थिती आहे असा विषय नाही. (खास प्रतिनिधी)