शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

तीन दिवसांच्या संततधारेनंतरही २० टक्के तूट

By admin | Updated: August 13, 2015 02:01 IST

पणजी : तीन दिवस सतत पाऊस पडल्यानंतरही मोसमी पावसाची एकूण तूट २० टक्के कायम राहिली आहे. सातत्याने मुसळधार पाऊस पडला

पणजी : तीन दिवस सतत पाऊस पडल्यानंतरही मोसमी पावसाची एकूण तूट २० टक्के कायम राहिली आहे. सातत्याने मुसळधार पाऊस पडला, तरच ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गोव्यात सरासरी पाऊस ७१ इंचांच्या आसपास पोहोचला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ११ आॅगस्टपर्यंत सामान्य मान्सून ९१ टक्के एवढा असायला हवा होता. त्यामुळे २० टक्के घट राहिली आहे. मागील तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला; परंतु त्यामुळे एकूण पावसात मोठा फरक पडलेला नाही. केवळ सांगे ९२ इंच, वाळपई ९१ इंच, फोंडा ८५ इंच, तर पणजीत ७४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे केवळ ५६ इंच पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांतही राज्यात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे भाकित हवामान खात्याने केले आहे. (प्रतिनिधी)