शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनस्थळे बंद आहेत. धार्मिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनस्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविक घरीच पूजापाठ व अन्य विधी उरकतात. यंदा पहिला श्रावण साेमवार ९ ऑगस्ट राेजी येणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात तरी भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार काय, असे वेध लागले आहेत. या वर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. महिनाभर अनेक भाविक व्रतवैकल्ये, पूजापाठ व उपास करतात. श्रावण महिन्यातील दर साेमवारी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. अनेक जण महिनाभर मांसाहार करीत नाहीत. तसेच वर्ज्य असलेले कार्यक्रम अथवा समारंभ आयाेजित करीत नाहीत. दर साेमवारी उपास करून आराधना करतात. विशेषत: शिव मंदिरांमध्ये भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. त्यामुळे श्रावण महिन्याला महत्त्व आहे. या वर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा असून पाच साेमवार येत आहेत. काेराेनाचे सावट असल्याने यंदा तरी मंदिरात प्रवेश मिळणार काय, असा प्रश्न भाविकांना सतावत आहे.

बाॅक्स..

९ पासून श्रावण

९ ऑगस्टपासून श्रावण साेमवार सुरू हाेत आहेत. परंतु मंदिरे बंद आहेत. तरीसुद्धा काही मंदिरांच्या बाहेर पूजा साहित्य विक्री करणारी दुकाने आहेत. येथील साहित्य खरेदी करून भाविक बाहेरूनच दर्शन घेतात. ते आतमध्ये प्रवेश करीत नसल्याने मंदिराला देणगीही देऊ शकत नाहीत.

बाॅक्स ......

व्यावसायिक म्हणतात, साहित्य विक्री मंदच

काेट....

काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी विविध प्रतिष्ठाने शासनाने बंद ठेवली. धार्मिक स्थळेही बंद आहेत. गेल्या दीड वर्षात पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा बुडाला. अनेक जणांनी पर्यायाने दुसरा धंदा सुरू केला. यातच आता उपजीविका चालवावी लागत आहे. उन्हाळ्यात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने काही प्रमाणात साहित्य विक्रीची दुकाने सुरू आहेत. परंतु दर्शनासाठी माेजकेच भाविक येतात.

- नारायण शेबे, व्यावसायिक

काेट......

मंदिरांच्या बाहेर पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये बहुतांश महिला व्यावसायिक आहेत. ज्या महिला निराधार किंवा एकल आहेत अशा महिला या व्यवसायात आहेत. याच व्यवसायावर त्या उपजीविका करीत आहेत. परंतु काेराेनामुळे महिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. दीड वर्षात धंदा बुडाला. अनेक वर्षांची मिळकतही आता राहिली नाही. त्यामुळे शासनाने मदत करावी.

- कविता बाेंद्रे, व्यावसायिक