शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

कालव्याचे चुकीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 02:27 IST

तालुक्यातील गांधीनगर येथे चुकीच्या पद्धतीने कालव्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

दुर्लक्ष : गांधीनगर व लाडज येथील शेतजमीन सिंचनापासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील गांधीनगर येथे चुकीच्या पद्धतीने कालव्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील हजारो हेक्टर शेती सिंचन सुविधेपासून वंचित राहत आहे. पाण्याअभावी दरवर्षी धानाचे पीक करपत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर व पुनर्वसित नवीन लाडज येथील शेतजमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी इटियाडोह प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला जोडून लहान कालवा तयार करण्यात आला. सदर काम ३० वर्षांपूर्वीच करण्यात आले. मात्र चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्याने मुख्य कालव्यातील पाणी उपकालव्यात चढत नाही. मुख्य कालव्याजवळील भाग थोडा उंच आहे. त्यामुळे या ठिकाणी उपकालव्याची खोली अधिक प्रमाणात असणे आवश्यक होते. मात्र उंच ठिकाणी कालवा जास्त खोल खोदण्यात आला नाही. मुख्य कालव्याच्या तुलनेत उपकालवा चढ असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी उपकालव्यातून जात नाही. एका पाण्याअभावी धानपीक करपत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. योग्य पद्धतीने कालव्याचे बांधकाम करण्यासाठी गांधीनगर व नवीन लाडज येथील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, इटियाडोह प्रकल्प सिंचन विभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.