शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

क्रांतिवीरांचे कार्य देश हितासाठी

By admin | Updated: November 19, 2016 02:01 IST

ब्रिटिश राजवटीत जमीनदार, भांडवलदार यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे अमूल्य योगदान आहे.

सत्यनारायण कोडापे यांचे प्रतिपादन : राजाराम येथे बिरसा मुंडा जयंती व समाज प्रबोधनराजाराम : ब्रिटिश राजवटीत जमीनदार, भांडवलदार यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे अमूल्य योगदान आहे. स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिवीरांनी केलेले कार्य देशहिताचे होते, असे प्रतिपादन सत्यनारायण कोडापे यांनी केले.राजाराम येथे बिरसा सेना व जंगोम दल यांच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात कोडापे बोलत होते. या कार्यक्रमाला सरपंच ज्योती जुमनाके, उपसरपंच संजय पोरतेट, सामाजिक कार्यकर्ते सामय्या करपेत, तलाठी राहुल पोरतेट, महेश मडावी, पत्तीगावचे प्रतिष्ठीत नागरिक दुर्गा आलाम, भगवान मडावी, विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत, महादेव आत्राम, ग्रा. पं. सदस्य सुधाकर आत्राम, रवींद्र सोयाम उपस्थित होते. चुटुगुंटाचे माजी सरपंच दिवाकर वेलादी म्हणाले, आदिवासी समाज आपली संस्कृती विसरून दुसऱ्या संस्कृतीचे अंगिकरण करीत आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाचा विकास साधावा.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता मंदिरात सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर गावातून रॅली काढण्यात आली. प्रबोधन कार्यक्रमाचे संचालन जी. के. मडावी, प्रास्ताविक भास्कर तलांडे तर आभार तिरूपती कुळमेथे यांनी मानले. सोयाम, सडमेक, सुधाकर सोयाम, नागेश कन्नाके, यशवंत कन्नाके, राकेश तलांडे, प्रिया पोरतेट, आरती आत्राम यांनी सहकार्य केले. यावेळी पत्तीगाव, चिरेपल्ली, कोडसेलगुडम, कमलापूर, गोलाकर्जी येथील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)