शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

देसाईगंजच्या अनेक वॉर्डांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात असून लोकसंख्येच्या प्रमाणात नळयोजना कार्यान्वित आहे. असे असताना ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शहराच्या गांधी ...

देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात असून लोकसंख्येच्या प्रमाणात नळयोजना कार्यान्वित आहे. असे असताना ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शहराच्या गांधी वाॅर्डासह मधुबन काॅलनीत मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पिण्यासाठीच पाणी नसल्याने इतर आवश्यक बाबींसाठी पाण्याअभावी तारांबळ उडू लागली आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी नगर प्रशासनाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. पाणीपुरवठा कशामुळे बंद करण्यात आला आहे व किती दिवस बंद राहील याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

अशीच स्थिती शहराच्या अनेक वाॅर्डांत असून काही वाॅर्डांत नगर परिषदेमार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून, तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्यात न आल्यास नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.