शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

जल व वन संवर्धन करणे गरजेचे -अशोक नेते

By admin | Updated: January 18, 2017 01:44 IST

जगामध्ये हवामान बदलत आहे त्यामुळे आपल्या मातृभूमीला प्रचंड त्रास होत आहे.

गोविंदपुरात कार्यक्रम : रासेयो शिबिराचा समारोप गडचिरोली : जगामध्ये हवामान बदलत आहे त्यामुळे आपल्या मातृभूमीला प्रचंड त्रास होत आहे. समाजामध्येसुद्धा बदल घडून येत आहेत. त्यामुळे मानवाने जल व वनसंवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खा. अशोक नेते यांनी केले. गडचिरोली येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप गोविंदपूर येथे नुकताच झाला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर विशेष अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश अर्जुनवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी न. पं. सभापती प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, नंदकिशोर काबरा, गोवर्धन चव्हाण, पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, विलास भांडेकर, सरपंच गीता सोमनकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, प्रकाश अर्जुनवार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. प्रमोद सहारे, संचालन प्रा. राजन बोरकर यांनी केले तर आभार प्रा. संजू गोंगले यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)