शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

तिगलगुडम, मर्रीगुडम गावकऱ्यांना मिळणार याेजनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST

या दोन गावांची लोकसंख्या जवळपास १८० आहे. या गावातील आदिवासी लोक अशिक्षित व मागसलेले असून त्यांचे जीवनमान पूर्णत: वनोपज ...

या दोन गावांची लोकसंख्या जवळपास १८० आहे. या गावातील आदिवासी लोक अशिक्षित व मागसलेले असून त्यांचे जीवनमान पूर्णत: वनोपज व जंगलावर निर्भर आहे. अशिक्षित व मागसलेपणामुळे शासनाच्या विविध योजनेपासून नागरिक वंचित असल्याचे तालुका प्रशासनाचे निदर्शनास आले. तहसीलदार एच. एस. सय्यद व नायब तहसीलदार प्रकाश पुप्पालवार हे प्रत्यक्ष सदर गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधले. तेथील बरेच लोकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, बँक पासबुक इत्यादीपासून वंचित असल्याचे लक्षात आले. रेशन कार्ड नसलेले, संजय गांधी योजनेत पात्र असून, लाभ न भेटलेल्या नागरिकांची माहिती घेऊन तेथील नागरिकांना सिरोंचा मुख्यालयी आणण्याची व्यवस्था करुन सर्व नागरिकांचे आधार कॅम्प घेऊन प्रशासनाकडून आधार कार्ड काढण्यात आले. सहा कुटुंबांना रेशनकार्ड तयार करून देण्यात आले. सर्व नागरिकांना आधार कार्ड प्राप्त होताच रेशन कार्ड तयार करून शासन योजनेतून अन्न धान्य पुरवठा, संजय गांधी निराधार योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे तालुका प्रशासनातर्फे कळविले आहे.