शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती ओडीएफ प्लस घाेषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST

गडचिरोली जिल्ह्याचा ग्रामीण भाग मार्च २०१९ साली हगणदारीमुक्त झाला आहे. आता ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ...

गडचिरोली जिल्ह्याचा ग्रामीण भाग मार्च २०१९ साली हगणदारीमुक्त झाला आहे. आता ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मध्ये वैयक्तिक शौचालय, बांधकाम व त्याचा वापर करणे, त्याची शाश्वता राखणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा व अंगणवाडी व सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे. गाव स्वच्छ ठेवणे आदी काम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ४ तालुके गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज आणि मुलचेरा मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण ४ तालुके हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणुसमारे, स्वच्छतातज्ज्ञ अमित पुंडे, शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार शैलेश ढवस व गावातील सचिव, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते.