शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

पहिले सत्र संपण्याच्या मार्गावर तरीही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST

शालेय शिक्षण विभागाने यावर्षी मोफत पाठ्यपुस्तक पेढी योजनेतील पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याचा नवा कंत्राट मुंबईच्या शिरिष कार्गो सर्व्हिसेस लिमिटेड या ...

शालेय शिक्षण विभागाने यावर्षी मोफत पाठ्यपुस्तक पेढी योजनेतील पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याचा नवा कंत्राट मुंबईच्या शिरिष कार्गो सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला दिला आहे. अजूनपर्यंत या कंत्राटदाराने पुस्तके पोहोचवलेली नाही. अशा तक्रारी प्रत्येक जिल्ह्यात समोर आलेल्या आहे. मागील वर्षीपर्यंत पुस्तके तालुका स्थळापर्यंत पाेहाेचविली जात हाेती. यावर्षी ही पुस्तके केंद्र व पुढे शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर साेपविली आहे. मात्र पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यात केंद्र शाळांपर्यंत कंत्राटदाराने पुस्तके पोहोचविली नाही व अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील सुद्धा असू शकते. पाठ्यपुस्तकांशिवाय शिक्षण अशक्य आहे. शिक्षण विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून बालभारतीमार्फत छपाई केलेली पाठ्यपुस्तके कुठे गडप झाली हे अनाकलनीय आहे. पुस्तके वितरणासाठी सुमारे ३ काेटी ९४ लक्ष रुपयांचे कंत्राट काढले हाेते. अजून पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही ही बाब शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रचंड संशय निर्माण करणारी आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचे हे वर्ष पुस्तकांशिवाय जाणार की काय? याच वर्षी कंत्राटदाराला शाळेपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा कंत्राट का देण्यात आला? हे देखील संशयास्पद आहे. शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची चिंता नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.