शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कुंपणासाठी वृक्षतोड थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:56 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पºहे तसेच आवत्या पीक जोमात आले आहे. तूर व अन्य पिकेही उगवण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी मोकाट व रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतकरी जंगलातील झाडे तोडून कुंपण करतात. यामुळे पर्यावरणाची हानी होते.

ठळक मुद्देवन विभागाचे आवाहन : बांधावर पर्यायी वृक्षांची लागवड करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पºहे तसेच आवत्या पीक जोमात आले आहे. तूर व अन्य पिकेही उगवण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी मोकाट व रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतकरी जंगलातील झाडे तोडून कुंपण करतात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. याला पर्याय म्हणून झाडांची लागवड करावी, असे आवाहन आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी डी. बी. बारसागडे यांनी केले आहे.झाडे तोडून कुंपण करण्यापेक्षा कुंपणाच्या ठिकाणी एकदा वृक्षाची लागवड केली आणि वर्षाच्या अंतराने निगा राखली तर त्यांची वाढ योग्य प्रकारे होईल. कटाई करणे, वनवा न लागू देणे याबाबतही खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम व पैशाची बचत होईल. शिवाय पिकांची नासाडी होणार नाही. पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांना मिळेल.त्यामुळे शेतकऱ्यांनी वन विभागाचा सल्ला अंमलात आणावा, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी डी. बी. बारसागडे यांनी केले आहे.वैरागड येथील गौण वनोपज केंद्रात क्षेत्र सहायक ए. एम. मेश्राम, वनरक्षक श्रीकांत सेलोट व शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.वनौषधीचीही लागवडशेती कुंपणासाठी करवंद, विलायती बाभूळ, सागरगोटी, चिल्लार, सिकेकाई, पारकेनसीनिया, हिंगनबेट, इंग्रजी चिंच, मेहंदी, घायपात आदी वनस्पतींची लागवड केल्यास वनशेती बरोबरच वनोपज म्हणून फायद्याचे ठरू शकते. यातील काही वनवृक्षांचा वनौषधी म्हणून उपयोग होतो. सोबतच वनाचेही संरक्षण होते.