शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST

निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तसेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकासापासून ...

निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तसेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकासापासून कोसो दूर आहे. जिल्ह्यात भौतिक सुविधा नसल्याने नागरिकांचा विकास शकत नाही. गरीब, शेतकरी, शेतमजुरांना आरोग्याच्या सोयी व सवलतींचा लाभ मिळत नसल्याने अनेकदा आजारांना बळी पडावे लागते.

जिल्ह्यात गडचिरोली किंवा देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले तर जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सुटून जीवितहानी टळू शकते. शिवाय देसाईगंज येथे मोठी बाजारपेठ आहे. भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पशुसंवर्धन विभागाची ८०० एकर जमीन असून मोठमोठी सभागृहे बांधलेली आहेत. त्यामुळे देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास काहीच हरकत नाही. येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास इतर जिल्ह्यांतील रुग्णांसाठी फायद्याचे हाेईल. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन वैद्यकीय महाविद्यालय देसाईगंज किंवा गडचिरोली येथे सुरू करावे, अशी मागणी जेसा मोटवाणी यांनी केली आहे.