शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कृषिपंप व सार्वजनिक वीजपुरवठा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांना निधीच्या अडचणींमुळे थकीत बिलाचा भरणा करण्यात उशीर झाला. त्यामुळे अनेक गावातील सार्वजनिक विद्युत पुरवठा खंडित ...

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांना निधीच्या अडचणींमुळे थकीत बिलाचा भरणा करण्यात उशीर झाला. त्यामुळे अनेक गावातील सार्वजनिक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी गावातील नळ पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या. तसेच ऐन पावसाळ्यात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बिलाचा भरणा करण्यास मंजुरी प्रदान करीत सार्वजनिक विद्युत पुरवठा खंडित न करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा लवकर पूर्ववत करावा तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वीज बिलाचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिला.

230721\img_20210722_235159.jpg

फोटो सूरेन्द्रसिंह चंदेल शिवसेना जिल्हा प्रमूख