शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्यासाठी भूमिगत केबलवर विशेष भर द्या

By admin | Updated: July 15, 2017 02:03 IST

गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. जंगलव्याप्त गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे

खासदारांचे निर्देश : वीज विभागाचा घेतला आढावा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. जंगलव्याप्त गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून भूमिगत केबल टाकण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी खासदारांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, अल्पसंख्यांक जिल्हा महामंत्री जावेद अली, वीज विभागाचे जिल्हा अधीक्ष अभियंता म्हस्के उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना वीज विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला द्यावा. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. जंगलामुळे ओव्हरहेड वीज तारा असल्यास वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक राहते. वीज विभागाने शहरात भूमिगत वीज पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही भूमिगत केबल टाकून वीज पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे, यापुढे होणारा नवीन वीज पुरवठा भूमिगत मार्गानेच देण्यात यावा. पावसाळ्यापूर्वी रोहित्रांची विशेष देखभाल घेऊन वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन खासदारांनी केले. वीज विभागाचा आढावा घेताना खा. अशोक नेते, सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी.